अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ऑक्टोबर छाटणीच्या व फ्लॉवरिंगच्या द्राक्ष बागांना मोठे नुकसान सोसावे लागले. ७० ते ८० टक्के द्राक्षबागांना फटका बसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ...
दरम्यान, माहिती मिळताच नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराज सिंग जारवाल,महसूल कर्मचारी गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ...
घारगाव (जि. अहमदनगर) : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना (२ डिसेंबर) गुरुवारी सकाळी घडली. यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
Rain News: मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच गुरुवारीदेखील पावसाचा मारा कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण ...