मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेत ...
त्याचबरोबर पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल, याचेही नियोजन बैठकीत करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी चिपळूण बचाव समितीसोबत झालेल्या बैठकीत दिली. ...