Wardha News हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ...
जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस बरसला नसून गेल्या २४ तासात अवघा ८ मि.मी. पाऊस झाला. रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हुलकावणी दिली. दिंडोरी, सिन्नर वगळता इतर तालुक्यांमध्ये पाऊस झालाच नाही. ...
जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, दापाेली, गुहागर, खेड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे. ...