तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाची झळ सुरू आहे. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन लागवड झाली. भातशेतीचे पऱ्हे टाकण्याचे कामही आटोपले. पह्यांची योग्य वाढल्यास सर्वच शेतकरी रोवणीला सुरुवात करतील. मात्र, त्यासाठी रोवणीला अनुकूल पाऊस पडणे अत् ...
जलाशयातील पातळी नियंत्रण ठेवण्याकरिता, तसेच धरण सुरक्षिततेसाठी ९ जुलैला शनिवारी दुपारी एक वाजता जलाशयामध्ये येणाऱ्या येव्याच्या प्रमाणात नदी पात्रात धरणाचे दोन दरवाजे २५ सेमीने उघडून ५० घनमीसेने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभाग ...
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी (दि. ८) यंदाच्या पावसाळ्यात गोदामाई प्रथमच खळाळून वाहिली, तसेच परिसरातील छोट्या रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या परजिल्ह्यातील भाविकांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले ...