पंढरपूर येथे पाचव्यांदा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार दुपारनंतर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट करण्यात आल्यामुळे नागरिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
Marathwada Crop Damage : सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मराठवाड्यात खरीप पिकांचे नुकसान प्रचंड वाढले आहे. ४ हजार २५१ गावांतील तब्बल १६ लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर आणि फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिलासा देणा ...
Maharashtra Weather Update : राज्यात परतीचा पाऊस सुरू असला तरी पावसाचा धडाका थांबायला तयार नाही. हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Wea ...
pik nuksan bharpai ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...