मंगळवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ...
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढीव पाणीसाठ्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेने प्रस्तावित, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा ही धरणे अद्यापही मार्गी लावलेली नाहीत. ...
Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाची प्रणाली सक्रिय झाली असून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परतीचा पाऊस १५ ऑक्टोबरनंतरच अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, असा हवामान विभागाने ...
जमिनीत पाण्याचा निचरा झाल्यानंतर दोडका घेतला सध्या दिवसाआड ५०० किलो दोडका मिळत असून दरही चांगला आहे. १५ टन दोडका उत्पादन मिळाल्यास खर्च वजा करून सहा लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. ...
धक्कादायक: रस्ता कामामुळे शेतात घुसले पाणी, पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांनी सुनावले; शेतकऱ्याने त्यांच्यासमोरच दिला जीव, पैठण तालुक्यातील खादगावची घटना ...