ई-पीक नोंद केलेले बिनधास्त झालेत, कारण हेक्टरी ५ हजार रुपये मदतीच्या यादीत त्यांची नावे आली आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक नोंद करण्यास आळस केला त्यांना आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. ई-पीक नोंद किती गरजेची आहे? हे यावरून आता स्पष्ट झाले आहे. ...
Maharashtra Heavy Rain Crop Damage : मागील दोन दिवसांत म्हणजे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने राज्यातील तब्बल ३३ हजारापर्यंत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन सुगीच्या दिवसांत नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. ...