दुपारी चार ते सहा या वेळेत पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ...
अतिवृष्टीसह वादळी संकटाने एकट्या ऑगस्ट महिन्यात १७ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला झळ पोहोचवली आहे. ८ हजार २७हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची नासाडी झाली असताना जळगाव जिल्हा प्रशासनाने ९ कोटी ८६ लाख २९ हजार २४५ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासन ...