शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीकविमा ॲप अथवा टोल फ्री क्रमाकांवर वापर करावा. ...
चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून रात्री ८ च्या दरम्यान १५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी सोडल्याने काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...