औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सात तालुक्यांच्या जमिनीची सु पीकता पातळी कमी असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्यात ... ...
पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पीक विम्याचा आग्रीम हप्ता २५ टक्के देता येईल का, या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ...
पीक जवळजवळ साधारणत: ५० ते ६० दिवसांपर्यंत आहे. या पीकवाढीच्या कालावधीत पिकाला सर्वांत जास्त अन्नपुरवठा आवश्यक आहे; परंतु ज्या भागामध्ये मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मूळकुज, खोडकुज, चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. ...
सोयाबीन पीक फुलोरा, तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही माशी रस शोषण करणाऱ्या गटातील कीड आहे. ही माशी 'यलो मोझॅक' रोगाचा प्रसार करते. ...