दमदार पावसामुळे (Heavy rain) राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जाणून घ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस. ...
राज्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा असा होता. ...
राज्यातील बहुतेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने अनेक दिवसांना खंड भरून निघाला असून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ...
नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचा शुक्रवारी (दि.८) दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने आठवडे बाजारावर त्याचा परिणाम झाला. यावर्षी म्हाळुंगी नदीला पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. ...
दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ...