गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा व विसर्गाची १८ सप्टेंबर २३ पर्यंतची माहिती अशी आहे. ...
मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भ आणि खानदेशातही मुसळधार ... ...
देव करो आणि उर्वरित काळात भरपूर पाऊस पडो व बळीराजाची चिंता मिटो. खरिपात पडलेल्या पावसाच्या ओलीवर रब्बी हंगामातलं पिक घेण शक्य आहे का? आणि त्यात कोणती पिके घेता येतील? ...