Ratnagiri: दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्या लगत अरबी समुद्रावर तीव्र दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने शनिवारी ( दि. ३०) रात्रीपासून तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. ...
राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. विमा कंपन्यांचा शेतकरी विरोधी व्यवहार, पीकविमा योजनेतील जाचक अटी, यामुळे फारसा लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. ...
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी ही चांगला पाऊस झाल्याने वरील तेरा धरणातून ३६ हजार १८५ क्यूसेकने विसर्ग नदीपात्रात सोडल्याने शनिवारी सकाळी दौंड येथून १५ हजार २९० क्यूसेकने येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाली. ...
साेमवारी गांधी जयंतीपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस थांबणार असून भंडारा, गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यात मात्र पुढचे आठ दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. ...
उत्तरेकडील बहुतेक भागातून आज मान्सूनची माघारी झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. दरम्यान आज महाराष्ट्रात पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पाऊस पडत असून कोयना धरणक्षेत्रातही हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ... ...