फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांना ३८१.२२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारपासून पावसाची जोर काहीसा वाढला असून, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक आहे. ...
Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वर्धा, ब्रह्मपुरी, नागपूर, गोंदिया, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नाग ...
Mumbai Maharashtra Rain Alert: राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुण्यासह काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...