Ujani Dam Water Level उजनी धरणाची पाणीपातळी बुधवार, दि. २८ रोजी सायंकाळी ६ वाजता १३ टक्क्यांपर्यंत गेली असून, दौंड येथील विसर्गात मोठी घट झाली आहे. ...
Congress Criticize Mahayuti Government: मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भा ...
पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
Vidarbha Monsoon Update : गेल्या दोन दशकांतील विक्रम मोडीत काढत यंदा मान्सूनने मे महिन्यातच विदर्भात दमदार एंट्री घेतली आहे. गडचिरोलीमार्गे आलेल्या या पावसाच्या लाटेने अकोल्यात सव्वाशे वर्षांचा विक्रम मोडला, तर नागपूर, अमरावतीतही मुसळधार पावसाची नोंद ...