ग्रामीण भागात पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वी शेतकरी वेगवेगळे जुगाड करत होते. घोंगड्याची खोळ, बांबूपासून तयार केलेले Irale इरले आदींचा वापर केला जात होता, पण काळाबरोबर ही जुगाड बंद झाली आहे. ...
सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...
जुलै महिन्यात शहरात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे याकाळात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथीचे आजार पसरतात. ...