Chandrapur : गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने हलक्या धानाची माती केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे धान पीक बांधात पडल्याने मातीमोल झाले आहे. प्रशासनाने योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे. ...
मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र लढा; प्रति हेक्टरी ५० हजार मदत, कर्जमाफी आणि १००% पीक विम्यासाठी ग्रामपंचायत आक्रमक, तुटपुंज्या अनुदानामुळे हदगावात ग्रामपंचायतीचा मदतीविरुद्ध ठराव ...
ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा येथील काळ्या शिवारातील ज्वारीची पेरणी पावसामुळे एका महिन्याने पुढे गेल्याने यंदा ज्वारीचे पीक घटणार आहे. ...