गतवर्षाच्या शेवटी अवकाळीमुळे जिल्ह्यात काढणीला आलेल्या खरिपासह रच्ची हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी उगवलेली कोवळी पिके पाण्याखाली आऊन जागीच सडल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला होता. ...
आंबा बाजारपेठेत येण्याची सुरुवात असल्याने त्याचे दर कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये आंब्याची आवक झाली आहे. ...
अति पाऊस झाल्यानंतर त्याच्या पुढील वर्षभरात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी काढला आहे. ...
आंबा, जांभूळ या फळांचा मोहर गळू लागला आहे, तर तयार फळे, भाजीपाल्यांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने शेतकरीराजा धास्तावला आहे. ...