Maharashtra Cold Wave महाराष्ट्रात कडाक्याची थंडी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी नोंदविण्यात आले आहे. ...
Amba Fal Pik Vima Yojana पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
सांगली जिल्ह्यात सुमारे ८० हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे द्राक्ष बागायतदारांनी ३० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी बहुतांश भागात विजेच्या कडकटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे खरीपसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.(Marathawada weather update) ...