नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...
Marathwada Dam Water Level : यंदाच्या विक्रमी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला, पिकांचे नुकसान झाले, आणि जमिनी अजूनही ओलसर आहेत. तरीही हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील सव्वाशे प्रकल्प तुडू ...
Ativrushti Nuksan Bharpai जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसान झाले होते. ...
Sharad Pawar PC News: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली. ...