गेल्या बुधवारी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली होती. गोदावरीला आलेल्या पुरात काठालगत उभी असलेली चार वाहने वाहून गेली होती. ...
खैरी गावात ये-जा करण्यासाठी कमी उंचीचा पूल आहे. दर वर्षी पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यावर खैरीवासीयांच्या अडचीत भर पडते. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास या पुलावरून नेहमी पाणी असते अश्या स्थितीत गावकरी, विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून म ...
परतीच्या पावसाचा कणकवली तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यातील कलमठ महाजनी नगर, कलेश्वरनगर, लांजेवाडी आणि वरवडे फणसनगर भागात मंगळवारी पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. ...