उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ...
नाशिक तालुका पूर्व भागात गेल्या आठवडाभरापासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ढग फुटीसारख्या या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचल्याने भाजीपाला पिके सडू लागली आहेत. ...
पावसाळ्यात पडणारे खड्डे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी महापालिकेच्या दृष्टीने मात्र जणू इष्टापत्तीच ठरत आहे. सध्याची अशा प्रकारची स्थिती असली तरी गेल्या पंधरा वर्षांत ३०६ कोटी रुपयांचा खर्च खड्डे बुजवणे आणि रस्ता दुरुस्तीवर झाला आह ...
गेल्या बुधवारी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली होती. गोदावरीला आलेल्या पुरात काठालगत उभी असलेली चार वाहने वाहून गेली होती. ...