लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता - Marathi News | Photos: Death row... Outcry from loved ones; People buried alive, 52 bodies found, 200 missing | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता

Kishtwar cloud burst death toll: धरालीनंतर जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये निसर्गाच्या प्रकोपाचे भयावह रुप दिसले. जिवंत माणसं चिखलाखाली गाडली गेली. अनेकांचा थांगपत्ता नाही. जी दृश्ये आता समोर येताहेत ती बघून तुम्हालाही अस्वस्थ होईल. ...

सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची वक्रदृष्टी; यंदा नवजा, कोयना, महाबळेश्वरमध्ये पावसाची किती झाली तूट.. वाचा  - Marathi News | There was less rainfall in Satara district this year than last year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची वक्रदृष्टी; यंदा नवजा, कोयना, महाबळेश्वरमध्ये पावसाची किती झाली तूट.. वाचा 

कोयनेत किती टीएमसी पाणीसाठा.. ...

थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना - Marathi News | Shocking video! Death strikes, father commits suicide in front of daughter; Incident in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना

Kalkaji Tree Video: मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या मनातही नसेल की असे काही घडेल. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. झाडाच्या रुपात असलेल्या मृत्यूनेच बापावर झडप घातली आणि लेकीसमोर जीव सोडला.  ...

ऐन पावसाळ्यात पाथरपुंज येथील पर्जन्यमान मापन यंत्रणा बंद, आठ दिवसांपासून काम ठप्प - Marathi News | Rainfall measuring system at Patharpunj shut down, work halted for eight days due to modem fire | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन पावसाळ्यात पाथरपुंज येथील पर्जन्यमान मापन यंत्रणा बंद, आठ दिवसांपासून काम ठप्प

शिराळा : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज हे मुख्य ठिकाण असूनही येथील पर्जन्यमापन यंत्रणा सतत काही ना काही कारणामुळे ... ...

पाऊस नव्याने जोर पकडणार; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Rains will pick up again; Heavy rains likely on ghat section in maharshatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस नव्याने जोर पकडणार; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यात कडकडीत ऊन पडल्याने ऑगस्ट महिना कोरडा जाणार असेच वाटत होते. मात्र, बुधवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल होत गेला. ...

Vidarbha Weather Update : गडचिरोली ‘ओले’, अमरावती ‘कोरडे’;विदर्भात पावसाचे विषम चित्र वाचा सविस्तर - Marathi News | latest news Vidarbha Weather Update: Gadchiroli ‘wet’, Amravati ‘dry’! Read the uneven picture of rain in Vidarbha in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गडचिरोली ‘ओले’, अमरावती ‘कोरडे’; विदर्भात पावसाचे विषम चित्र वाचा सविस्तर

Vidarbha Weather Update : यंदाच्या पावसाळ्यात विदर्भाचं चित्र अगदी विषम आहे. गडचिरोली, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांनी हंगामी पावसाची मर्यादा ओलांडली असली, तरी उर्वरित जिल्ह्यांत अजूनही दमदार सरींची प्रतीक्षा सुरूच आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिके पाण् ...

१७४ कोटी रुपयांच्या पिक विम्याला मंजुरी; 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा - Marathi News | Approval for crop insurance worth Rs 174 crore; Big relief for farmers in 'this' district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१७४ कोटी रुपयांच्या पिक विम्याला मंजुरी; 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

pik vima manjuri प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!" - Marathi News | Kishtwar cloudburst Farooq Abdullah said, The entire country should pray to God, rescue work is also difficult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"

चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे... ...