मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड न ...
शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़ ...
परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे. ...