कोल्हापूर : दिवाळीपासूनच्या दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाळी ढगांची दाटी झाली आहे. शुक्रवारी पहाटे हलक्या सरी कोसळल्या. ... ...
जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. ...