सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठ ...
सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. ...
गत कित्येक दिवसांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांतून वाहन चालविणे त्रासदायक ठरत असून तहसील कार्यालयात पालकमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी कदम यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. तेव् ...
लाखनी तालुक्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. लाखनीसह अनेक गावे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले असून अंशता नुकसान झ ...
भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा, चुलबंध, सूर, कन्हान, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नद्या व नाल्या आहेत. पावसाळा आला की या नद्यांना पूर येतो. त्याचा फटका शेतीपिकांसह नदीतिरावरील गावांना बसतो. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून त्यापैकी १३० गावांना ...
पेठ : तालुक्यातील मुरमट्टी गावाच्या ग्रामस्थांना वर्षानुवर्षे नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पूल व पक्का रस्ता करण्याची मागणी होत आहे. नदी गावाला वळसा घालून जात असल्याने पावसाळ्यात या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळाला. अधून-मधून जोरदार सरी कोसळायच्या, त्यानंतर ऊन लगेचच ऊन पडायचे. गगनबावड्यात मात्र पावसाची रिपरिप राहिली. धरणातून विसर्गही कमी झाला असून नद्यांची पातळी कमी होऊ लागली आहे. ...