जून,जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. धानपिक देखील संकटात आले होते. आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे सावट टळले आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पाव ...
सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबा ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पावसाचे प्रमाण भातशेतीसाठी फायदेशीर असल्यामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस भात पिकाला फायद्याचा असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र इतर ...