लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

देवकुंड धबधब्यावरील बंदी उठली, पर्यटन बहरणार - Marathi News | Ban on Devkund waterfall gets lifted, tourism will improve | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देवकुंड धबधब्यावरील बंदी उठली, पर्यटन बहरणार

पर्यटन बहरणार : स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण ...

शूट आउट - आधी पुराने आता अवकाळीने केला पिकांचा घात - Marathi News |  Shoot Out - Previously now known as farmers crops | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शूट आउट - आधी पुराने आता अवकाळीने केला पिकांचा घात

नवी मुंबई - ऑक्टोबर अखेरीस आलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील सर्वच भागांतील पिकांना बसला आहे. रायगडमधील जवळपास सर्वच तालुक्यातील ... ...

ं‘माहा’ चक्रीवादळाचा धसका - Marathi News | The 'Maha' cyclone hit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ं‘माहा’ चक्रीवादळाचा धसका

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘माहा’ चक्रीवादळाचा धसका अनेक जिल्ह्यांनी घेतला आहे. अतिवृष्टी, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेल्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य ...

गोरंट्याल दुसऱ्या दिवशी बांधावर - Marathi News | Gorantyal on the field | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोरंट्याल दुसऱ्या दिवशी बांधावर

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण शेतक-यांशी थेट ... ...

पंचनामे, पीकविम्यातील भेदभाव खपवून घेणार नाही- खोतकर - Marathi News | Panchayat will not tolerate crop insurance discrimination - | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पंचनामे, पीकविम्यातील भेदभाव खपवून घेणार नाही- खोतकर

शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी - Marathi News | Demand for early compensation of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी

नांदूरवैद्य : अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भातासह अन्य पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. तालुक्यातील शेतकरी हवालिदल झाला आहे. याच पाशर््वभूमीवर पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकस ...

जिल्ह्यात ४० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण - Marathi News | More than 6% farmers' losses in the district are complete | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिल्ह्यात ४० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...

शासन कार्यवाहीची माहिती लोकप्रतिनिधींना द्यावी - Marathi News | The representatives of the Government should be informed about the proceedings | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासन कार्यवाहीची माहिती लोकप्रतिनिधींना द्यावी

बीड : जिल्ह्यात सर्व ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ४८ तासात पंचनामे पूर्ण ... ...