रविवारी पावसाचा जोर ओसरल्या जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने २० गावे अद्यापही पाण्याखाली होती. गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला, कासा, बाम्हणटोला, महालगाव, मुरदाडा व तिरोडा तालुक ...
वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास ...
कोरोनाचे संक्रमण अन् मागील चार महिने कडकडीत असलेले लॉकडाऊन यामुळे जेरीस आलेल्या नाशिककरांनी रविवारची सुटी पावसाळी पर्यटनासाठी सार्थकी लावल्याचे चित्र शहराच्या वेशीलगत बघावयास मिळाले. सोमेश्वर मंदिराजवळ असलेल्या गंगापूर शिवारातील दुधस्थळी धबधब्याच्या ...
गंगापूर धरणातून दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंडातदेखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांच्या पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारु तीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. ...
सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. ...
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील सर्वात मोठा पाझर तलाव यावर्षी आॅगस्टअखेर पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कापरी नदी प्रवाहित झाली आहे. ...