मागील आठ दिवसापासून जिल्ह्याचे तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले होते. त्यामुळे दुपारी व रात्री असह्य उकाडा जाणवत होता. दुपारच्या सुमारास कडक ऊन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण होत होते. मात्र रविवारी सकाळपासूनच थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली. तसेच ढगाळ वाताव ...
दरम्यान, क-हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे जोरदार पाºयामुळे पिंपळाचे झाड मोडून ट्रॅक्टरवर पडल्याने दोन ट्रॅक्टरचे नुकसान झाले. तसेच परिसरात काही घरांवरील पत्रेही उडून गेले. ...
ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणे हे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे सर्व जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व नमुना तपासणी, साथीचे आजार ...