कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात १०० मिली मीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या प ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील एकूण सहा धरणांपैकी तीन धरण शंभर टक्के भरली असून, तिन्ही धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे, तर इतर तीन धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर इतर तालुक्यातील शेतकºयांमध्ये समाधानाच ...
दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले. सर्वत्रच भातपीक जमीनदोस्त झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...
मुसळधार बरसणाऱ्या पावसाने ओहोळातील पाण्याची पातळी वाढल्याने वेंगुर्ला शहरातील काही भाग जलमय झाला. या पावसाचा जोर कायम राहिल्याने ओहोळातील पाणी थेट नागरिकांच्या घरांत घुसले. ...
जिल्ह्यातील २३ मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे. लातूर शहराचा पाणी पुरवठा ज्या प्रकल्पावर आहे, त्या प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...