इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून, कवडदरा, घोटी खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी राऊतसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केली. सध्या भात सोंगणी हंगाम सुरू झाला आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. ...
कळवण तालुक्यातील ओतूर, कुंडाणे परिसरात गुरुवारी (दि. २२) रात्री ढगफुटीसारखा जोरदार पाऊस झाल्याने मका, कांद्याचे रोपे व रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून चित्रा नक्षत्राच्या पावसाने थैमान घातले असून, उन्हाळ कांद्यांची रोपे पिवळी ...
ऐन हंगामात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे कांदा रोपांची चणचण भासत आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी प्रभाकर निवृत्ती शेळके यांचे उन्हाळ कांद्याचे दोन किलोचे रोपे बुधवारी (दि.२१) मध्यरात्रीच् ...
Coronavirus, Rialway, kolhpaurnews अतिवृष्टीने निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर झाल्याने पाच दिवसांनी कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस शुक्रवारी कोल्हापूरमधून धावल्या. त्यातून तिकीट आरक्षित केलेल्या ७५ जणांनी प्रवास केला. ...