वरखेडा : दिंडोरी तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वरु णराजाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. मशागत झाली पंरतू पेरण्या खोळंबल्यांने तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसल ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट जलविसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळीही १९.४ फुटांवर आली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र सोयाबीनच्या उगवण- क्षमतेबाबत अनेक शेतकरी साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन अगदीच पातळ उतरले असून, ...
वडनेर : सध्या पेरणी कामे अंतिम टप्यात आली आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने शेतशिवारी बिज पेरणी केली आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड काटवण परिसरात करण्यात आली आहे . ...