Monsoon : पहिल्याच पावसात अत्यावश्यक सेवेसाठी धावणारी लोकल वाहतूक बंद पडली. रस्तेही पाण्याखाली गेल्याने बेस्ट, टॅक्सी, रिक्षांसह सार्वजनिक वाहतूक कोलमडल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. ...
जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदी काठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्र ...
तालुक्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे माळपठारावरील गावे वगळता इतर भागांतील भोजला, शेलू खुर्द, रंभा, पिंपळगाव, येरंडा, चोंढी, बान्सी, पार्डी, निंबी, आदी परिसरांना त ...