दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे. ...
अभोणा : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. ...
मेशी : देवळा पूर्व भागातील डोंगरगाव, मेशीसह परिसरात झालेल्या सलग दोन तीन दिवसांच्या पावसाने हाहाकार केला असुन खरीप पिकांसह कोबी, टोमॅटोचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
मिठी नदीची पूररेषा ठरवून सभोवतालच्या इमारतींमध्ये तळमजल्यावर निवासी किंवा व्यावसायिक वापर करू नये, असे समितीने स्पष्ट केले होते. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. ...
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्य ...
२६ जुलै २००५ च्या पुराची भयंकर दृश्ये आजही रहिवाशांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीत. मिठी नदीकाठच्याच नाही, तर संपूर्ण मुंबईला या पुराचा जबरदस्त तडाखा बसला होता. ...