गेले सलग तीन दिवस कोकणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात पाऊस मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे. ...
Ration Vatap केंद्र सरकारने भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र शासित प्रदेश व राज्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी Agristack अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गतील farmer id शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केल्यानंतर मदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसानभरपाईसाठी ओळख क्रमांकाचे बंधन टाकले आहे. ...
जेव्हा शेतजमिनीवर गाळ पसरविण्याचा प्रश्न येतो, तेव्हा ही प्रक्रिया प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे पार पाडली जाते, याची खात्री करण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. ...