Vidarbha Monsoon Update: आभाळ दाटून आले, दोन सरी आल्या, शेतात ओल दिसली... आणि शेतकऱ्याच्या मनात पेरणीचा विचारही उमटला. पण थांबा! हे मान्सूनचं आगमन नाहीच अजून. उलट अशा पावसावर भरोसा ठेवल्यास पेरलेलं बी वाया जाईल. म्हणूनच कृषी विभाग सांगतो आहे. "पेरणीच ...
इंदापूर, दौंड तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी पहिल्यांदाच मे महिन्यात मृत साठ्यात गेले. मंगळवारी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लसकडे वाटचाल केली आहे. ...