Imtiaz Jaleel News: सरकारकडून पूरग्रस्त लोकांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागातील मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन बंद करावे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
लाखोंचा खर्च करून लावलेली पिके उद्ध्वस्त झाली असून, बैंक कर्ज, खासगी उसनवारी आणि इतर खर्च कसा फेडायचा याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. अनेकांनी डोक्यावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. ...