बीड जिल्ह्यात ३२ गावांतील २३०० नागरिकांचे स्थलांतर, पाणी कमी होताच १५०० लोक स्वगृही, धाराशिव जिल्ह्यात २२५ हून अधिक पूल क्षतिग्रस्त, कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नद्यांचे पूर ओसरल्याने दिलासा, पिकांमध्ये स ...
Chandrapur : गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने हलक्या धानाची माती केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे धान पीक बांधात पडल्याने मातीमोल झाले आहे. प्रशासनाने योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे. ...