मराठवाड्यात २८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागात २ हजार ७०१ किमीच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली, तर १ हजार ५०४ पुलांचे नुकसान झाले. ...
अतिवृष्टीने शेती खरवडून जाऊन तिथे फक्त दगड राहिलेत, गावातील रस्ते उखडून गेलेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांना फक्त नुकसानभरपाई देऊन भागणार नाही तर त्यांचे, शेतीचे, गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. ...
Maharashtra Weather Update : अरबी समुद्रातील 'शक्ती' चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला, तरी महाराष्ट्राचे हवामान अजूनही स्थिर झालेले नाही. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील २४ तास राज्यासाठी पुन्हा हवामानातील बदल घ ...