भूम तालुक्यातील वालवड व परिसरातील गावांमध्ये सध्या ज्वारी काढणीचा हंगाम जोरात सुरू असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. या अवकाळी पावसाचा फटका केवळ ज्वारीपुरते मर्यादित न राहता मका, गहू व हरभरा या रब्बी पिकांनाही बसला आहे. या पि ...
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या पशुपालकांसाठी राज्य शासनाने मदतीचे नवे आणि शिथिल निकष जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे पूरबाधित पशुपालकांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे, वाहून गेलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या प ...