Maharashtra Weather Update : पहाटे गारठा आणि दुपारी उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. राज्यात हवामान सध्या अनेक बदल होताना दिसत आहेत. मान्सूनची माघार घेतल्यानंतर राज्यात तापमानात वाढ होत असून, हवामान खात्याने दिवाळीपूर्वी उकाडा आणखी तीव्र होईल, असा इशारा दिल ...
भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. ...
नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...