मिरज रेल्वे स्टेशनवरून सध्या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात. या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सुरू कराव्यात व या दहा गाड्यांना विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरही थांबा द्यावा. या गाड्या सांगलीवरून सुटून विश्रामबाग येथे थांबून पुढे मिरज ...
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ...
भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या आरएसी (रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट धारकांना बेडरोल किट (लिनेन आणि ब्लँकेट) देण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...