Odisha Railway Accident: ओदिशामधील बालासोर येथे काल संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल शालीमार एक्स्प्रेस रुळांवरून उतरून मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. त ...
Nagpur News रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेही गोलमाल करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
Nagpur News उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासाला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर रिझर्व्हेशन करणे या मोठ्या संकटाला बहुसंख्य नागरिक सामोरे जात असल्याचे दृष्य रेल्वे स्थानकावर पहावयास मिळते. ...
Indian Railway, Train Ticket Rule: भारतीय रेल्वे हे भारतातील प्रवासाचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे हे प्रवासासाठीचे सुरक्षित आणि स्वस्त साधन मानले जाते. ...