समाजामधील तेढ वाढून समाजमने दुभंगली जात आहेत. जातीपातीचे राजकारण करून आपापसातील तंटे-बखेडे वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. समाजामधून माणुसकीच हरवत असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे असे, असतानाच दुसरीकडे अद्यापही माणुसकी शिल्लक आहे याचे दर्शन अल ...
संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही. ...
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या ऐतिहासिक घटनेचा ९१वा वर्धापन दिन मंगळवारी महाडमध्ये साजरा करण्यात येणार आहे. ...
माथेरानमध्ये २0१७ च्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्षाला उभारी देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे प्रतिपादन र ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच समाजातील वंचित घटकांतील मुलांना प्रवेश नाकारून विविध शिक्षण संस्था अन्य विद्यार्थ्यांकडून बक्कळ रक्कम उकळून आर्थिकदृष्ट्या चांगल्याच गब्बर झाल्या होत्या. ...
रायगड किल्ल्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्हाधिकारीस्तरावर वर्गही करण्यात आले आहेत. ...
अलिबाग शहरात ७९ कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यामुळे चक्रिवादळ किंवा तत्सम आपत्तीमुळे होणारे विद्युत वाहिन्यांचे नुकसान टाळता येईल. वीज खांब व त्यावरील ‘ओव्हर हेड वायर्स’ नामशेष होणार असल्याने परिसरातील नैसर्गिक सौंदर्यात ...