Raigad News: मागील २५ वर्षांपासून राज्यातील सात कोस्टल जिल्ह्यांतील गावांचे गाव नकाशेच अस्तित्वात नसल्याने लाखो पारंपरिक मच्छीमारांची परवड झाली आहे.पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ...
Raigad News: धुतूम अंडरपास रस्त्यावरच रविवारी चार वाजताच्या सुमारास पुन्हा ४० फुटी कंटेनर ट्रेलर् पलटी झाला आहे.यामुळे या गावाकडे येजा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली असल्याने ' रोज मरे त्याला कोण रडे ' अशीच अवस्था झाली असल्याने ग्रामस्थ मात्र स ...
आट्यापाट्या हा खेळ होळीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत खेळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांमध्ये हे खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येतात. येत्या 24 मार्चला होळी हा सण आहे. ...