२०१६ मध्ये अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरातील नऊ गावांतील जमिनीवर टाटा आणि रिलायन्स कंपनीचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. ...
अनैतिक संबंध शोधण्यासाठी पत्नीने आपल्या दोन मैत्रिणींसह बुरखा घालून पतीचा फिल्मी स्टाइलने पाठलाग केला खरा, मात्र मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय घेत या तीनही महिलांना गव्हाण येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ...