राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
रोज एकेक नेता सोडून जात असल्याने रोज आणखी दुबळा बनत चाललेला काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेच्या रूपाने देशव्यापी मुद्दा घेऊन मैदानात उतरत असेल आणि राजकारणात अजिबात सातत्य नसलेले राहुल गांधी सलग पाच महिने पायी चालणार असतील तर त्यात त्यांचा व पक्षाचाच ख ...
BJP Ravi Shankar Prasad And Congress Rahul Gandhi : "भारत जोडो यात्रा" या मोहिमेवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. भारत जोडो यात्रा म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे अशा शब्दांत बोचरी टीका केली. ...
Bharat Jodo Yatra: काँग्रेस आज कन्याकुमारीतून 'भारत जोडो यात्रा' सुरू करत आहे. तत्पुर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पक्षाध्यक्षपदाबाबत महत्वाची माहिती दिली. ...
Bharat Jodo Yatra: २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसनंही कंबर कसली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात भारत जोडो यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासा ...
दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी म्हणाले होते की, मीडिया आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच मार्ग आहे की, आम्ही जनतेमध्ये जाऊन संवाद करायला हवा. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत. ...