राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Fact Check : पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कोलाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात पंतप्रधान म्हणतात की, मोदी जिंकले तर आरक्षण संपेल. पंतप्रधानांनी केलेलं विधान म्हणून युजर्स ते खूप शेअर करत आहेत. पण हा दावा ...
पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी काँग्रेसच्या राजकुमाराला, काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या सर्व गाजा-बाजा वाजवणाऱ्या जमातीला आव्हान देतो. हिम्मत असेल तर..." ...
Lok Sabha Election 2024 And Maneka Gandhi : मनेका गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रत्येक निवडणुकीत स्पर्धा असते, पण मला वाटतं की आम्हीच जिंकू असं म्हटलं आहे. ...
Lok Sabha Election 2024 And Congress : अमेठीतून काँग्रेसने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आतापर्यंत सस्पेंस कायम आहे. ...