राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Sanjay Raut News: ४०० पार म्हणताना जेमतेम २०० पार गेले. राहुल गांधींमुळे हे झाले आणि तेच आता समोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले, हे बहुतेक सहन होत नसावे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
लोकसभेब बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुलसीदासजींनी म्हटले आहे - 'झूठई लेना, झूठई देना, झूठई भोजन, झूठ चबेना'. काँग्रेसने खोटेपणाला राजकारणाचे शस्त्र बनवले आहे. काँग्रेसच्या तोंडाला खोटेपणा लागला आहे. जसे एखाद्या नरभक्षक प्रण्याच्या तोंडाला रक्त ल ...
जवळपास अर्ध्यातासांच्या भाषणानंतर, पीएम मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ले करायलासुरवात केली. यावेळी काँग्रेस आता परजीवी झाली असल्याचेही ते म्हणाले. ...
"काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे. बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी नेहरुंनी आपली सर्व शक्ती वापरली. पहिल्याच निवडणुकीत षड्यंत्र रचून त्यांचा पराभव केला." ...
"आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि काँग्रेसचे लोक, त्यांचे इकोसिस्टिम हे मनोरंजन करत आहे," अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कांग्रेस आणि विरोधकांवर थेट निशाणा साधला. ...