राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे असं राहुल गांधी यांनी ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यातील सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, तर एका अपक्ष खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ साली केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकीत केले. ...